: पुणे शहर आज वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, अर्धवट डीपी रोड, आणि अतिक्रमणामुळे त्रस्त आहे. नागरिकांना रोज तासन्तास ट्रॅफिकमध्ये उभं राहावं लागतं. अशा वेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणे भारताची सायकल राजधानी बनणार अशी घोषणा करणे म्हणजे वास्तवापासून पूर्णपणे दूर जाणं आहे...
पूर्ण बातमी पहा.