पुण्यातल्या एका बांगलादेशी 24 वर्षे युवकाचा खून झाल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून खंत व्यक्त केली आहे. ओळख आणि मूळ गावाच्या आधारावर पाठलाग करून छळ करण्यात आला आणि त्याची हत्या करण्यात आली, असा गंभीर आरोप ट्विटच्या माध्यमातून करण्यात आला आहे...
पूर्ण बातमी पहा.