उत्कृष्ट सामाजिक सेवा आणि समाजहिताच्या कार्यासाठी शांतीदूत परिवाराला ‘तितीक्षा अग्रेसर संस्था पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.तसेच सौ. विद्या ताई जाधव (संस्थापक अध्यक्षा, शांतीदूत परिवार) आणि डॉ. विठ्ठल जाधव IPS (विशेष पोलिस महानिरीक्षक, से.नि.) यांना ‘तितीक्षा समाज कोहिनूर दांपत्य पुरस्कार’ देऊन ..
पूर्ण बातमी पहा.