Image Source: Google
राजमाता राणी हिराई ह्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वैभवशाली वारसा आहे. त्यांचा संघर्ष, पराक्रम आणि कर्तुत्वाची नवीन पिढीला ओळख व्हावी, यासाठी दरवर्षी राणी हिराई महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल...
आगामी शाळा प्रवेश उत्सव भव्य, आकर्षक व परिणामकारक पद्धतीने राबवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बैठकीत दिले..
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर ग्रीड सोलर ऊर्जा प्रणालीद्वारे वीज निर्मिती करून तीच ऊर्जा वापरण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्याच्या विकासाला चालना देणारे आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देणारे चार प्रमुख निर्णय सरकारने जाहीर केले आहेत...
‘बिग बॉस मराठी 6’ची विजेती तन्वी कोलते सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि दमदार खेळीमुळे प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या तन्वीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका सोडण्यामागचं कारण उघड केलं आहे...