रयतेच्या राज्यासाठी जिवाची बाजी लावून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. याकामी त्यांनी अठरापगड जाती धर्मांतील मावळ्यांना स्वराज्यात सामील करून घेतले होते. वारकरी परंपरेतील समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवता हा विचारच स्वराज्याची पायाभरणी करणारा ठरला...
पूर्ण बातमी पहा.