स्मार्ट सिटी म्हणून भरपूर निधी खर्च करूनही प्रत्यक्षामध्ये लोकांच्या जगण्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. वाहतूक कोंडी,आरोग्य सुविधा नसणे, कचऱ्याचे ढीग हे या सर्व समस्या या जशाच्या तशा आहेत. आधीच्या नगरसेवकांनी स्मार्ट सिटीच्या जाहिरातबाजी शिवाय काही काम केले नाही..
पूर्ण बातमी पहा.