मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वात जुनी संपूर्ण टीम दिसली नाही, त्यामुळे कार्यक्रमाच्या टीममध्ये मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. विशेषतः निलेश साबळे आणि भाऊ कदम यांच्या अनुपस्थितीमुळे या चर्चांना अधिक उधाण आलं होतं...
पूर्ण बातमी पहा.