राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी काल(गुरूवारी, ता१५) रोजी मतदान पार पडलं, त्याचा निकाल आज (१६ जानेवारी रोजी) जाहीर झाला आहे, अनेक कारणांनी महानगरपालिका निवडणूक चर्चेत आली, त्यातीलच एक कारण म्हणजे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाकडून आयुष कोमकर हत्याप्रकरणात तुरुंगात असलेल्या सोनाली ..
पूर्ण बातमी पहा.