Image Source: Google
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या ८५ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ‘जाहिरात धोरण-२०२५’ आणि ‘किनारपट्टी स्टॉल धोरणा’ची राज्यात प्रभावी व जलद अंमलबजावणी करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले...
पाच वर्षांच्या बालिकेवरील गंभीर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या आरोपीची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कमी करून १२ वर्षे कारावास करण्याचा निर्णय दिला आहे. मात्र, दोषनिर्णय कायम ठेवण्यात आला आहे...
केंद्र सरकारने “राष्ट्रीय क्वांटम मिशन” सुरू केले असून, क्वांटम संगणन, क्वांटम संवाद, क्वांटम सेन्सिंग व क्वांटम मटेरियल्स या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये भारताला जागतिक पातळीवर अग्रणी बनविणे या मिशनचा हा मुख्य उद्देश आहे...
— छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक नियमानुसार व शांततेत पार पडली. या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी दिलीप स्वामी (भा.प्र.से.) यांनी पिठासन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली...
देशातील सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होत असते. मात्र आता ही गुंतवणूक देशात जास्तच नाही, तर रेकॉर्ड मोडणारी ठरत आहे. आर्थिक व्यवस्थेला उत्सवाचे स्वरूप दिल्यामुळेच उद्योगस्नेही वातावरण राज्यात तयार झाले आहे...