पनवेल तालुक्यातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अद्यापही दिबांचे नाव न देणे ही हुतात्म्यांशी सरकारने केलेली प्रतारणा आहे, असे रोखठोक मत १९८४ च्या उरणच्या शेतकऱ्यांच्या लढ्यातील अग्रभागी असलेल्या रणरागिणी भारतीताई पोवार यांनी जसखार येथे मंगळवारी (ता. २३) आपले मत व्यक्त केले...
पूर्ण बातमी पहा.