लोकसभेत पेपरफुटी दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बुधवारी सभागृहात मोठा गदारोळ झाला. देशात तीन प्रकारचे लोक आहेत – विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त, असे म्हणत राहुल गांधी यांनी विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त यांची उपमा देत भाष्य केले...
पूर्ण बातमी पहा.