पुण्यात हुंड्यासाठी होत असलेल्या कथित मानसिक छळामुळे नवविवाहितेने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साखरपुड्यावेळी “तुम्ही फक्त कन्यादान करा, आम्हाला काहीही नको,” असे आश्वासन देणाऱ्या पती व सासरच्यांकडून लग्नानंतर विविध मागण्या आणि मानसिक त्रास सुरू झाल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी..
पूर्ण बातमी पहा.