:पुरी (ओडिशा) येथे राष्ट्राच्या पुनर्निर्माण व विकास प्रक्रियेत कामगार वर्ग आणि युवक शक्तीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न कामगार आणि युवकांच्या कष्ट, क्षमता व समर्पणातूनच साकार होऊ शकते, असे प्रतिपादन केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी क..
पूर्ण बातमी पहा.