राज्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावत अनेक जिल्ह्यांत हाहाकार माजवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भाग या नैसर्गिक संकटाच्या विळख्यात सा..
पूर्ण बातमी पहा.