पर्यावरण आणि हवामान बदलाच्या प्रश्नांकडे केवळ धोरणात्मक नव्हे, तर नैतिक जबाबदारी म्हणून पाहणे गरजेचे आहे. हवामान बदलाकडे तरुणाईची जागरूकता हीच हवामान कृतीची खरी ताकद असून आपली जबाबदारी समजली तर भविष्यही समजते, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केले...
पूर्ण बातमी पहा.