Image Source: Google
अरुण विद्यामंदिर व संग्राम बालवाडीचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा सोमवार, दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन केले जाते..
राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द या लहानशा गावातून सुरू झालेला प्रवास थेट बॉलिवूडच्या चमकत्या दुनियेत पोहोचला आहे. दिलीप गणपती रोकडे या तरुणाने आपल्या कलेच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे...