लोककवी वामनदादा कर्डक हे केवळ कवी नव्हते, तर ते समाजजागृती करणारे प्रभावी विचारवंत होते. त्यांनी आपल्या काव्य आणि गीतांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांचा प्रसार केला. त्यांच्या गीतांनी समाजात आत्मविश्वास निर्माण करीत सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा दिली, असे प्रतिपादन..
पूर्ण बातमी पहा.