भारतीय स्त्री ही आपल्या कुटुंबाचा प्रमुख आधार, तसेच ती या देशाचाही आधार असते, जिजाऊ साहेब होत्या म्हणून शिवराय घडले तसेच आजही सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांच्या पाठीशी त्यांची आई ,पत्नी, बहीण खंबीरपणे उभ्या आहेत त्यामुळे हे राष्ट्र टिकून राहील...
पूर्ण बातमी पहा.