“कठीण परिस्थिती ही अडथळा नसते, ती प्रेरणा असते,” हे बिरदेव डोणेंच्या जीवनकथेवर अगदी तंतोतंत लागू पडते. UPSC चा निकाल लागला आणि देशभरातील हजारो जणांच्या प्रयत्नांना यश लाभले. त्यात कागल तालुक्यातील जळोची गावचा एक साधा मेंढपाळाचा मुलगा, बिरदेव डोणे, 551 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन IPS अधिकारी झाला..
पूर्ण बातमी पहा.