“सौर कृषीपंपामुळे केवळ दिवसा पाणी देण्याची सोय झाली असे नाही, तर ठिबकद्वारे विद्राव्य खते (सोल्युबल खते) देणेही सोपे झाले आहे. आता पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री जागावे लागत नाही,” अशा शब्दांत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खांडवी येथील शेतकरी लक्ष्मण येकाळ यांनी ‘मागेल त्याला सौर..
पूर्ण बातमी पहा.