– शहरातील नऱ्हे गाव (प्रभाग क्रमांक ३४) येथे पावसाळ्यापूर्वीच गंभीर समस्या समोर आली असून ओढे, नाले आणि कलवर्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत असल्यामुळे येत्या पावसाळ्यात..
पूर्ण बातमी पहा.