कुठलेही राजकीय पाठबळ व राजाश्रय नसताना एखादी सामाजिक चळवळ शंभर वर्षे पूर्ण करते, त्यावेळी तिच्या पाठिशी एक वैचारिक अधिष्ठान असते व तेच त्या शतकपूर्तीला कारणीभूत असते. दैनिक तरुण भारतने ती भूमिका अत्यंत उत्तम रितीने पार पाडलेली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.रे..
पूर्ण बातमी पहा.