सामूहिक प्रयत्नांतूनच आपण शिक्षणाचा प्रसार अधिक व्यापक करू शकतो. उल्लास – नव साक्षरता अभियानातून शासन, शिक्षक, स्वयंसेवक व समाज यांच्या संयुक्त सहभागातूनच ‘साक्षर भारत’ चे स्वप्न निश्चितपणे साकार होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला..
पूर्ण बातमी पहा.