Image Source: Google
बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घटना समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्ताबदल निश्चित झाला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्रीपदी निवड होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे...
राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊन दोन वर्ष होत आले. त्याआधी सुमारे आठ वर्ष त्यांनी मुखमंत्री म्हणून काम केलेले आहे. या काळात वारंवार पाठपुरावा करूनही कामगारांचे प्रश्न सुटलेले नाही...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी 'संविधान ग्रुप' च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करून कृतिशील अभिवादन केले.नियती फाऊंडेशन संचालित बाल आश्रम, वृद्धाश्रम (आळंदी )येथे अन्न धान्य वाटप,शालेय साहित्य वाटप करण्यात आले...
: पुणे विमानतळाने प्रादेशिक आणि राष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, १५ अतिरिक्त फ्लाइट स्लॉट्सची वाढ करण्यात आली आहे. यामुळे विमानतळावरील एकूण स्लॉट्सची संख्या २२० वरून २३५ झाली आहे..
: महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस)च्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. दि.१४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडे आठ वाजता आझम कँपस येथून ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष आबेदा इनामदार यांच्या हस्ते ..