प्रसिद्ध येरमाळा यात्रेला यंदा दुर्दैवी घटना घडून गालबोट लागले आहे. यात्रेदरम्यान एका हॉटेलमध्ये पनीर खाल्ल्यानंतर झालेल्या तीव्र फूड पॉयझनिंगमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे यात्रेच्या परिसरात मोठी खळबळ उडाली असून खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्..
पूर्ण बातमी पहा.