Image Source: Google
सध्या भारत देश हा युद्धाच्या उंबरठयावर आहे. अशा संकट समयी सर्वांनी देशा बरोबर राहणं हे खूप महत्वाचे आहे. या प्रसंगी देश हितासाठी जो निर्णय घेतला असेल तो सर्वांनी आनंदाने स्वीकारून त्या निर्णया बरोबर राहिले पाहिजे...
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात जोरदार युद्धाला सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर ड्रोन हल्ला आणि मिसाईल डागण्यात येत आहेत. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले आहे...
जात-पात धर्म इन सबसे उठकर एक आवाज़ हम है भारतीय और हम सभी है इस देश के बॉस हे विचार आणि शब्द आहेत मोहसिन शेख यांचे.मिशन बॉस मानव अधिकार युवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मोहसीन शेख हे उरणचे भूमीपुत्र असून सामाजिक कार्यकर्ते आहेत...
भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्थिरतेचं चित्र दिसून येत आहे. पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेण्यात आलं असून, त्याची पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे...
भारताने पाकिस्तानवर आता भीषण हल्ले केले आहेत. भारताने पाकिस्तानवर भीषण हल्ला केला आहे. मात्र आता पाकिस्तानची अडचण वाढली आहे. कारण भारताने हल्ला केल्यानंतर बलुच आर्मीने देखील पाकिस्तानच्या लष्करावर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानची दुहेरी संकट ओढवले आहे...