सध्या राज्यातील संपूर्ण प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा ही सत्ताधाऱ्यांना निवडून आणण्यासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. अशा पद्धतीने सत्तेत येणे म्हणजे विजय नसतो, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केली..
पूर्ण बातमी पहा.