मी एक आहे म्हणून मी अनेक व्हावा अशी परमात्म्याने कल्पना केली आणि अनंत प्रकारे सृष्टी होत गेली. सगळा कल्पनेचाच खेळ असल्याने निर्माण झालेल्या सृष्टीला खरेपणा असणे शक्य नाही.अज्ञानी माणसे कल्पनेने सगुण देवाला आकार देतात. त्याच्या ठिकाणी श्रद्धा ठेवतात. पण चुकून त्या मूर्तीला काही झाले तर दु:खी होतात. द..
पूर्ण बातमी पहा.